शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिसाबंदींना पेन्शन देण्यावरून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:17 IST

आणीबाणीतील मिसाबंदींना मासिक १० हजार रुपये पेन्शन देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून या योजनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना वगळण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई : आणीबाणीतील मिसाबंदींना मासिक १० हजार रुपये पेन्शन देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून या योजनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना वगळण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर हा निर्णय शिवसेनेला मान्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.सरकारचा हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि त्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान नसणारे आणि ब्रिटिशांची चापलूसी करणारे आता समाजात सहानुभूती मिळवण्याचा फुटकळ प्रयत्न करत आहेत. इतिहास बदलण्याचा हा घातकी डाव आहे, अशी टीका खा.चव्हाण यांनी केली आहे. तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. तर बाळासाहेब ठाकरे यांनीही आणीबाणीचे केलेले समर्थन केले होते. त्यामुळे शिवसेनेला सरकारचा हा निर्णय मान्य आहे का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.आणीबाणीत हाजी मस्तान, मिर्झा, सुकरनारायणन बखियासारखे स्मगलरही मिसाखाली तुरुंगात होते. मग अशांनाही पेन्शन देणार का, असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारnewsबातम्या