शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटासोबत जातीय दंगलीचेही कारस्थान

By admin | Updated: July 16, 2016 03:23 IST

पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची

नरेश डोंगरे,   नागपूर पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची, असे दुहेरी कुटील कारस्थान आयएसआयएसने रचले होते. मात्र, गोंधळलेल्या नासेरबिन अबूबकर याफई-चाऊस (वय २१) याला घाईगडबडीने बॉम्ब बनविताआला नाही. त्यामुळे आयएसआयएसचे मनसुबे प्रत्यक्षात आले नाही आणि महाराष्ट्रएका मोठ्या षड्यंत्रापासूनबचावला. परभणीतून एटीएसनेअटक केलेल्या नासेरबिनच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून एटीएसच्या ताब्यात असलेल्या चाऊसकडून तपास पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, चाऊस गेल्या वर्षभरापासून इसिसच्या (फारुखच्या) संपर्कात होता. ‘आपल्या लोकांवर खूप अत्याचार होत आहे. त्यांची मदत करण्यासाठी आपण पुढे आलेच पाहिजे, अशी चाऊसची मानसिकता बनवून घेण्यात फारुखने यश मिळवले होते. ‘हम अपने कौम के लिए कुछ कर दिखायेंगे’ असे फारुखच्या पुरत्या प्रभावात असलेल्या चाऊसने ठरवले होते. आपल्यावर कोण, कुठे आणि कसा अत्याचार करीत आहे, हे समजून घेण्याऐवजी फारुखने डोक्यात भरविल्यानुसार महाराष्ट्रात मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी चाऊसने केली होती. त्याला फारुख बॉम्ब कसा बनवायचा, त्याचा स्फोट कसा घडवून आणायचा, त्याचे आॅनलाईन प्रशिक्षण देत होता. त्यासाठी चाऊसने साहित्य खरेदी केले होते. मात्र, आॅनलाईन प्रशिक्षणामुळे अनेक बाबी चाऊसला कळल्याच नाही. त्यामुळेच बॉम्ब बनविण्याचा आणि रमजान महिन्यात त्याचा स्फोट घडवून आणायचा फारुखचा अर्थात इसिसचा कट पूर्णत्वाला जाऊ शकला नाही.