शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रमेश कदमचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

By admin | Updated: October 21, 2015 03:54 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यांतील मुख्य आरोपी आ. रमेश कदम याचा जामीन अर्ज आज विशेष सत्र न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी फेटाळला. कदम सध्या

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यांतील मुख्य आरोपी आ. रमेश कदम याचा जामीन अर्ज आज विशेष सत्र न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी फेटाळला. कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कदम आणि त्याचा सहकारी विजय कसबे याने सीआयडीकडून अटकेनंतर ६० दिवस उलटले तरी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल न झाल्याने जामीन मिळावा, असा अर्ज न्यायालयात केला होता. मात्र, या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ४०९ आणि ४६७ या कलमांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही कलमांमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा आहे. त्यामुळे आरोपपत्र ९० दिवसांच्या आत दाखल करता येते, असा युक्तिवाद सीआयडीतर्फे वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला. कसबे याच्याविरुद्ध १६ आॅक्टोबरला आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कदमविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची ९० दिवसांची मुदत अजून संपायची आहे, हेही चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कदम हा साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. (विशेष प्रतिनिधी)