शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

देशात यंदा तांदळाचे साडेनऊ कोटी टन उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:43 IST

२0१६ मध्ये देशात तांदळाचे ९ कोटी ६४ लाख टन उत्पादन झाले होते. यंदाही सरासरी तितकेच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केल्याची माहिती तांदळाचे व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने जाहीर केला प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने तांदळाच्या चांगल्या उत्पादनाची आशा आहेत. यंदा देशात तब्बल ९ कोटी ४५ लाख टन तांदळाचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने जाहीर केला आहे. २0१६ मध्ये देशात तांदळाचे ९ कोटी ६४ लाख टन उत्पादन झाले होते. यंदाही सरासरी तितकेच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केल्याची माहिती तांदळाचे व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.केंद्र शासनाने यंदा देशभरातून सुमारे ३७५ लाख टन भात खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ७0 लाख टनांची खरेदी केली आहे. भात खरेदीसाठी सरकारकडून प्रतिक्विंटलसाठी १५५0 रुपये हमीभाव देण्यात येणार आहे. तर उच्च दर्जाच्या भातासाठी हा दर १५९0 रुपये प्रतिक्विंटल केला आहे.बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. सध्या बासमती तांदळाच्या ११२१, १४0१, १५0९ या जातींची आवक सुरू झाली आहे. आतापर्यंत बाजारात सुमारे १२५ लाख टन भाताची आवक झालेली आहे. बासमती तांदळाच्या या जाती नोव्हेंबरअखेर पर्यंत देशातील सर्व बाजारपेठामध्ये उपलब्ध होतील, असे शहा यांनी स्पष्ट केले.- 

टॅग्स :agricultureशेती