शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांची औरंगाबादला परिषद

By admin | Updated: May 31, 2017 03:26 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे ठरविण्यात आले आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे दहा जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, प्रभारी तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा सादर करण्यात आला. किती गावांमधील शेतकरी बाधित होणार आहेत, याची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, समृद्धीच्या प्रश्नावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे जाहीर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील एकूण ८२ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी समृद्धी प्रकल्पानंतर फक्त २६ हजार ६८ हेक्टर इतकेच क्षेत्र शिल्लक राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.