शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

देशात कोथिंबीर, मिरचीचा तुटवडा

By admin | Updated: July 12, 2014 02:08 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमध्ये आता मिरची, कोथिंबिरीचीही भर पडली आहे. या वस्तूंचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे.

बाजारभाव तिप्पट : कोथिंबीर विमानमार्गे रवाना
नामदेव मोरे - नवी मुंबई
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमध्ये आता मिरची, कोथिंबिरीचीही भर पडली आहे. या वस्तूंचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून कोलकाताला थेट हवाईमार्गे कोथिंबीर पाठविली जात असून, राजधानी दिल्लीतूनही मागणी वाढली आहे. 
पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे देशभर भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. भाजीसोबत फोडणीसाठी आवश्यक असणा:या मिरची, कोथिंबिरीचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात पुणो, नाशिक, लातूरमध्ये कोथिंबिरीचे मोठे उत्पादन होते. परंतु पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून रोज 1क् हजार किलो कोथिंबीर राजधानी दिल्लीला पाठविली जात आहे. कोलकातावरूनही मागणी वाढली आहे. सद्य:स्थितीमध्ये रोज सरासरी 2 हजार किलो माल विमानाने कोलकाताला पाठविला जात आहे. 
हिरव्या मिरचीची किंमतही वाढू लागली आहे. मे महिन्यात होलसेल मार्केटमध्ये  12 ते 16 रुपये किलो असणारी मिरची आज 36 ते 4क् रुपयांवर गेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 8क् रुपयांपेक्षा जास्त आहेत. राज्यात नागपूर, अमरावती, नाशिक, धुळे, बुलढाणा, पालघर परिसरात मिरचीचे उत्पादन होते. परंतु सध्या तेथून आवक होत नाही. दरम्यान, नवीन पीक बाजारात येईर्पयत भाव वाढतच राहणार असल्याचे मत व्यापा:यांनी व्यक्त केले आहे. 
 
मुंबई - 5क् ते 6क् रुपये जुडी
दिल्ली - 1क्क् रु. किलो
कोलकाता - 15क् रु. किलो
अहमदाबाद - 6क् रु. किलो
 
मिरचीच्या महागाईचा ठसका 
मिरचीचे व्यापारी रमेश वाडकर म्हणाले की, राज्यातून मिरचीची आवक थांबली आहे. आता फक्त कर्नाटकमधून संपूर्ण देशात मिरची पाठविली जाते. उत्पादनच नसल्यामुळे दर वाढले. नवीन पीक येईर्पयत मिरचीच्या महागाईचा ठसका उडणार आहे.
 
कोथिंबीर अजून महागणार
मुंबईतील कोथिंबिरीचे व्यापारी महेश गुप्ता यांनी सांगितले की, आवक कमी होत आहे. पुढील काही दिवस कोथिंबिरीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.