शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

देशात कोथिंबीर, मिरचीचा तुटवडा

By admin | Updated: July 12, 2014 02:08 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमध्ये आता मिरची, कोथिंबिरीचीही भर पडली आहे. या वस्तूंचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे.

बाजारभाव तिप्पट : कोथिंबीर विमानमार्गे रवाना
नामदेव मोरे - नवी मुंबई
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमध्ये आता मिरची, कोथिंबिरीचीही भर पडली आहे. या वस्तूंचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून कोलकाताला थेट हवाईमार्गे कोथिंबीर पाठविली जात असून, राजधानी दिल्लीतूनही मागणी वाढली आहे. 
पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे देशभर भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. भाजीसोबत फोडणीसाठी आवश्यक असणा:या मिरची, कोथिंबिरीचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात पुणो, नाशिक, लातूरमध्ये कोथिंबिरीचे मोठे उत्पादन होते. परंतु पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून रोज 1क् हजार किलो कोथिंबीर राजधानी दिल्लीला पाठविली जात आहे. कोलकातावरूनही मागणी वाढली आहे. सद्य:स्थितीमध्ये रोज सरासरी 2 हजार किलो माल विमानाने कोलकाताला पाठविला जात आहे. 
हिरव्या मिरचीची किंमतही वाढू लागली आहे. मे महिन्यात होलसेल मार्केटमध्ये  12 ते 16 रुपये किलो असणारी मिरची आज 36 ते 4क् रुपयांवर गेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 8क् रुपयांपेक्षा जास्त आहेत. राज्यात नागपूर, अमरावती, नाशिक, धुळे, बुलढाणा, पालघर परिसरात मिरचीचे उत्पादन होते. परंतु सध्या तेथून आवक होत नाही. दरम्यान, नवीन पीक बाजारात येईर्पयत भाव वाढतच राहणार असल्याचे मत व्यापा:यांनी व्यक्त केले आहे. 
 
मुंबई - 5क् ते 6क् रुपये जुडी
दिल्ली - 1क्क् रु. किलो
कोलकाता - 15क् रु. किलो
अहमदाबाद - 6क् रु. किलो
 
मिरचीच्या महागाईचा ठसका 
मिरचीचे व्यापारी रमेश वाडकर म्हणाले की, राज्यातून मिरचीची आवक थांबली आहे. आता फक्त कर्नाटकमधून संपूर्ण देशात मिरची पाठविली जाते. उत्पादनच नसल्यामुळे दर वाढले. नवीन पीक येईर्पयत मिरचीच्या महागाईचा ठसका उडणार आहे.
 
कोथिंबीर अजून महागणार
मुंबईतील कोथिंबिरीचे व्यापारी महेश गुप्ता यांनी सांगितले की, आवक कमी होत आहे. पुढील काही दिवस कोथिंबिरीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.