शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

देशात कोथिंबीर, मिरचीचा तुटवडा

By admin | Updated: July 12, 2014 02:08 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमध्ये आता मिरची, कोथिंबिरीचीही भर पडली आहे. या वस्तूंचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे.

बाजारभाव तिप्पट : कोथिंबीर विमानमार्गे रवाना
नामदेव मोरे - नवी मुंबई
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमध्ये आता मिरची, कोथिंबिरीचीही भर पडली आहे. या वस्तूंचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून कोलकाताला थेट हवाईमार्गे कोथिंबीर पाठविली जात असून, राजधानी दिल्लीतूनही मागणी वाढली आहे. 
पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे देशभर भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. भाजीसोबत फोडणीसाठी आवश्यक असणा:या मिरची, कोथिंबिरीचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात पुणो, नाशिक, लातूरमध्ये कोथिंबिरीचे मोठे उत्पादन होते. परंतु पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून रोज 1क् हजार किलो कोथिंबीर राजधानी दिल्लीला पाठविली जात आहे. कोलकातावरूनही मागणी वाढली आहे. सद्य:स्थितीमध्ये रोज सरासरी 2 हजार किलो माल विमानाने कोलकाताला पाठविला जात आहे. 
हिरव्या मिरचीची किंमतही वाढू लागली आहे. मे महिन्यात होलसेल मार्केटमध्ये  12 ते 16 रुपये किलो असणारी मिरची आज 36 ते 4क् रुपयांवर गेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 8क् रुपयांपेक्षा जास्त आहेत. राज्यात नागपूर, अमरावती, नाशिक, धुळे, बुलढाणा, पालघर परिसरात मिरचीचे उत्पादन होते. परंतु सध्या तेथून आवक होत नाही. दरम्यान, नवीन पीक बाजारात येईर्पयत भाव वाढतच राहणार असल्याचे मत व्यापा:यांनी व्यक्त केले आहे. 
 
मुंबई - 5क् ते 6क् रुपये जुडी
दिल्ली - 1क्क् रु. किलो
कोलकाता - 15क् रु. किलो
अहमदाबाद - 6क् रु. किलो
 
मिरचीच्या महागाईचा ठसका 
मिरचीचे व्यापारी रमेश वाडकर म्हणाले की, राज्यातून मिरचीची आवक थांबली आहे. आता फक्त कर्नाटकमधून संपूर्ण देशात मिरची पाठविली जाते. उत्पादनच नसल्यामुळे दर वाढले. नवीन पीक येईर्पयत मिरचीच्या महागाईचा ठसका उडणार आहे.
 
कोथिंबीर अजून महागणार
मुंबईतील कोथिंबिरीचे व्यापारी महेश गुप्ता यांनी सांगितले की, आवक कमी होत आहे. पुढील काही दिवस कोथिंबिरीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.