शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सरकारकडून भ्रष्टाचा:यांची पाठराखण - खडसे यांचा आरोप

By admin | Updated: June 1, 2014 01:15 IST

राज्यातील सरकार भ्रष्टाचार करणा:यांच्या पाठीशी असून, त्यामुळेच दोषमुक्त न झालेल्या आदर्श घोटाळ्यातील अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.

नाशिक : राज्यातील सरकार भ्रष्टाचार करणा:यांच्या पाठीशी असून, त्यामुळेच दोषमुक्त न झालेल्या आदर्श घोटाळ्यातील अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. तसेच चितळे समितीच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरेंवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कारवाई करण्याचे टाळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला .
आदर्श घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल असताना जयराज फाटक यांच्यासह काही अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता त्यांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केल्यावरच त्यांना पुन्हा सेवेत घेणो योग्य ठरले आहे. मात्र त्यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग होता हे माहीत असूनही सरकारने त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय हा म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देण्याचाच प्रकार आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात ‘आदर्श’ प्रकरणावरून सरकारला धारेवर धरणार आहे. त्याचप्रमाणो चितळे समितीच्या चौकशी अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या अधिवेशनात चितळे समितीचा कृती अहवाल सादर करण्याची मागणी आम्ही लावून धरणार आहोत. राज्य शिखर बॅँकेसंदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी या प्रकरणात कुणालाही माफ केले जाणार नाही, असे जरी सांगत असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांवर कारवाई करणार नाहीत. त्यांना कारवाई करायची असती तर त्यांनी कधीच केली असती, असे खडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
आबा सर्वाधिक अपयशी
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील हे आतार्पयतचे सर्वाधिक अपयशी गृहमंत्री आहेत. गुन्हेगारी रोखण्यात त्यांना सपशेल अपयश आले आहे. खंडणी, खून, दलितांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढच होत आहे. पोलिसांशी गुन्हेगारांशी साटेलोटे असल्यानेच हे सर्व घडत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
 
मुंडेंच्याच नेतृत्वात निवडणुका
विधानसभा निवडणुका केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला. मात्र राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार भाजपाचा नसून तो शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्ष मिळून ठरवतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.