शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

सरकारकडून भ्रष्टाचा:यांची पाठराखण - खडसे यांचा आरोप

By admin | Updated: June 1, 2014 01:15 IST

राज्यातील सरकार भ्रष्टाचार करणा:यांच्या पाठीशी असून, त्यामुळेच दोषमुक्त न झालेल्या आदर्श घोटाळ्यातील अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.

नाशिक : राज्यातील सरकार भ्रष्टाचार करणा:यांच्या पाठीशी असून, त्यामुळेच दोषमुक्त न झालेल्या आदर्श घोटाळ्यातील अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. तसेच चितळे समितीच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरेंवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कारवाई करण्याचे टाळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला .
आदर्श घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल असताना जयराज फाटक यांच्यासह काही अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता त्यांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केल्यावरच त्यांना पुन्हा सेवेत घेणो योग्य ठरले आहे. मात्र त्यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग होता हे माहीत असूनही सरकारने त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय हा म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देण्याचाच प्रकार आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात ‘आदर्श’ प्रकरणावरून सरकारला धारेवर धरणार आहे. त्याचप्रमाणो चितळे समितीच्या चौकशी अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या अधिवेशनात चितळे समितीचा कृती अहवाल सादर करण्याची मागणी आम्ही लावून धरणार आहोत. राज्य शिखर बॅँकेसंदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी या प्रकरणात कुणालाही माफ केले जाणार नाही, असे जरी सांगत असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांवर कारवाई करणार नाहीत. त्यांना कारवाई करायची असती तर त्यांनी कधीच केली असती, असे खडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
आबा सर्वाधिक अपयशी
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील हे आतार्पयतचे सर्वाधिक अपयशी गृहमंत्री आहेत. गुन्हेगारी रोखण्यात त्यांना सपशेल अपयश आले आहे. खंडणी, खून, दलितांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढच होत आहे. पोलिसांशी गुन्हेगारांशी साटेलोटे असल्यानेच हे सर्व घडत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
 
मुंडेंच्याच नेतृत्वात निवडणुका
विधानसभा निवडणुका केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला. मात्र राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार भाजपाचा नसून तो शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्ष मिळून ठरवतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.