शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

‘कॉर्पोरेट सेक्टरचे सहकार्य आवश्यक’

By admin | Updated: March 26, 2016 01:49 IST

समाजातील तळागाळातील व्यक्तींची जोपर्यंत सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र शासन व राज्य शासन

मुंबई : समाजातील तळागाळातील व्यक्तींची जोपर्यंत सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र शासन व राज्य शासन अनुसुचित जाती व जमातीच्या उदयोजकांसाठी विशेष योजना राबवित असून त्यात कॉर्पोरेट सेक्टरमधील उद्योजकांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज (डिक्की), केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षानिमित्त गोरेगांव येथील बॉम्बे कन्वेनशन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये पाचवे नॅशनल ट्रेड अ‍ॅन्ड एक्स्पो २०१६ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कुलराज मिश्रा, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक भाषणात भारतामध्ये सव्वा लाख उद्योजक बनविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)कलराज मिश्रा यांनी आपल्या भाषणात केंद्र शासनातर्फे अनुसूचित जाती व जमातींसाठी देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आढावा घेतला. गेहलोत यांनी समाजातील मागसवर्गीय महिला सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासन विविध योजना राबवित असल्याचे सांगितले. सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील बँकेच्या शाखेतून दोन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.