शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन चालू देणार नाही

By admin | Updated: July 11, 2015 02:06 IST

मराठवाडा, विदर्भात चार महिन्यांत १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, राज्य सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात चार महिन्यांत १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, राज्य सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १४ जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी औरंगाबादेत दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा काँगे्रसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व चव्हाण यांनी केले. माजी मंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, सततचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात आहे हे आम्ही सरकारला वारंवार सांगत आहोत. मात्र, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अमेरिका, लंडन येथे जाण्यास वेळ आहे. मात्र, शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासासाठी त्यांच्याकडे आणि मंत्र्यांकडे वेळ नाही. शासनाच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारविरुद्ध काँग्रेसनेएल्गार पुकारला आहे. आम्ही सत्तेवर असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपये, तर मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने सहा हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. (प्रतिनिधी)