शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणा

By admin | Updated: October 20, 2015 01:50 IST

गेल्या काही दिवसांपासून तूरडाळ, उडीदडाळ आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण आणावे, असे निवेदन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तूरडाळ, उडीदडाळ आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण आणावे, असे निवेदन मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून दिले.तूरडाळीची किंमत २०० रुपये किलोपर्यंत पोहचली आहे. इतकी महागाई वाढत राहिल्यास सामान्य माणसांना जगणे मुश्किल होईल. किंमतीना वेळीच आळा घातला पाहिजे. कांदा, तूरडाळ आणि उडीद डाळीच्या किंमती राज्य सरकारने हस्तक्षेप करुन कमी कराव्यात, असे निवेदन राज्यपालांना दिले. नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला योजना आखण्यास सांगितल्या आहेत. त्यात, किंमत नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, साठवणीवर निर्बंध आणावेत असे सांगितले आहे. परंतु, राज्य सरकारने गेल्या चार ते पाच महिन्यांत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तूरडाळ, उडीद डाळीची किती आवश्यकता आहे, याबद्दल राज्य सरकारने केंद्राला कळवले नाही. कांदे २० रुपये किलो तर,तूरडाळ ६७ रुपये उडीद डाळ ७७ रुपये प्रतिकिलो, इतकीकरावी असे पंचायतीचे सरचिटणीस अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनीसांगितले. किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तत्काळ उपाय करावेत, किंमती स्थिर ठेवण्यासाठी योजना आखाव्यात, असे वर्षा राऊन यांनी सांगितले.