शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणा

By admin | Updated: October 20, 2015 01:50 IST

गेल्या काही दिवसांपासून तूरडाळ, उडीदडाळ आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण आणावे, असे निवेदन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तूरडाळ, उडीदडाळ आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण आणावे, असे निवेदन मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून दिले.तूरडाळीची किंमत २०० रुपये किलोपर्यंत पोहचली आहे. इतकी महागाई वाढत राहिल्यास सामान्य माणसांना जगणे मुश्किल होईल. किंमतीना वेळीच आळा घातला पाहिजे. कांदा, तूरडाळ आणि उडीद डाळीच्या किंमती राज्य सरकारने हस्तक्षेप करुन कमी कराव्यात, असे निवेदन राज्यपालांना दिले. नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला योजना आखण्यास सांगितल्या आहेत. त्यात, किंमत नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, साठवणीवर निर्बंध आणावेत असे सांगितले आहे. परंतु, राज्य सरकारने गेल्या चार ते पाच महिन्यांत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तूरडाळ, उडीद डाळीची किती आवश्यकता आहे, याबद्दल राज्य सरकारने केंद्राला कळवले नाही. कांदे २० रुपये किलो तर,तूरडाळ ६७ रुपये उडीद डाळ ७७ रुपये प्रतिकिलो, इतकीकरावी असे पंचायतीचे सरचिटणीस अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनीसांगितले. किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तत्काळ उपाय करावेत, किंमती स्थिर ठेवण्यासाठी योजना आखाव्यात, असे वर्षा राऊन यांनी सांगितले.