शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कंत्रटी कामगार कायम

By admin | Updated: August 8, 2014 23:58 IST

महापालिकेच्या सर्व विभागातील कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा ठराव महासभेने आज मंजूर केला आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या सर्व विभागातील कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा ठराव महासभेने आज मंजूर केला आहे. जवळपास 9500 कंत्रटी कामगारांना याचा लाभ होणार असून हा ठराव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
सभागृहनेते अनंत सुतार यांनी महापालिकेच्या कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव महासभेपुढे मांडला. त्यामध्ये कायम कामगारांप्रमाणोच या कंत्रटी कामगारांना देखिल सुविधा मिळाव्यात अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.  महापौर सागर नाईक यांनी सर्वमताने हा अशासकीय ठराव मंजूर केला. या निर्णयाचा लाभ महापालिकेच्या सर्वच विभागातील सुमारे 9 हजार 5क्क् कंत्रटी कामगारांना  होणार आहे. शासनाकडे हा ठराव पाठवल्यानंतर पालकमंत्री गणोश नाईक हे शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे महापौर सागर नाईक यांनी सांगितले. तर कंत्रटी कामगारांना कायम करत असताना त्यांना गणवेश वाटपासाठी पगाराव्यतिरिक्त स्वत्रंत्र व्यवस्था केली जाणार आहे. तर या कामगारांच्या कुटुंबीयांनाही कायम कामगाराप्रमाणोच वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळणार असल्याचेही महापौर सागर नाईक यांनी सांगितले.
मात्र यावेळी कामगारांच्या हिताचा ठराव आणण्यास सत्ताधा:यांना झालेल्या विलंबावरुन विरोधकांनी  धारेवर धरले. तर हा घेतलेला निर्णय पूर्णत्वास न्या अन्यथा आपच्या केजरीवाल यांच्यासारखी परिस्थिती होईल असा टोला नगरसेवक नामदेव भगत यांनी सत्ताधा:यांना मारला.  यावेळी कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा हा ठराव आयुक्तांमार्फत शासकीय ठराव येणो आवश्यक होते असे नगरसेवक विठ्ठल मोरे म्हणाले.   यावेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या एक महिना अगोदर हा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री गणोश नाईक यांच्या निर्णयाचे अभिनंदनही केले. तसेच आचारसंहिते पूर्वीच हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे जाणो आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कामगारांच्या हिताचा हा निर्णय घेत असताना त्यांना महापालिकेमार्फत घरेही देणो गरजेचे असल्याचे ते म्हणाले.विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनीही या ठरावाची अंमलबजावणी लवकरात लवकर होणो गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.  (प्रतिनिधी) 
 
4महापालिका आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी यावेळी सांगितले की  पदनिर्मीती व भरती सेवा निर्मीती याचा प्रशासनास अभ्यास करावा लागणार आहे. या संदर्भात शासनाकडे चर्चा सुरू आहे. प्रशासनाची भुमीका ही कामगार किंवा प्रस्ताव कोणाच्या विरोधात नसणार आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल असे सांगितले. 
 
कामगारांच्या सेवेची पोचपावती
4पालिकेच्या सेवेत कार्यरत असणा:या कर्मचा:यांना कायम करण्याचा निर्णय हा आनंदाचा क्षण आहे. कामगारांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती त्यांना देण्यात आली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्याला मंजूरी मिळेल असा विश्वास असल्याचे मत महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केले आहे. 
 
कामगार संघटनांकडून स्वागत
4नवी मुंबई म्युनीसीपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अॅड. सुरेश ठाकूर यांनी सांगितले की या निर्णयामुळे कामगारांच्या आतार्पयतच्या लढय़ास यश आले आहे. 
4अशा प्रकारे निर्णय घेणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.