शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण!

By admin | Updated: November 6, 2014 00:20 IST

जलसंपदा विभागाचा निर्णय ; पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान.

अकोला: राज्यातील पाणी वापर संस्थांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यासाठी १0 ते २५ नोव्हेंबरदरम्यान पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात पाणी वापर संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. शेतीसाठी पाण्याचे समान वाटप करण्यासह पाण्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पाणी वापर संस्थांकडे असते. राज्यात १८ लाख ६४ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर एकूण ४ हजार ६७६ पाणी वापर संस्थांची स्थापना झाली आहे. पाणी वापर संस्था सक्षम असल्यास पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन होऊ शकते. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्याच्या सूचना, शासनाने राज्यातील सर्वच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. अभियानात सर्व कालवा निरीक्षक, मोजणीदार, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, शाखा अभियंता, मुख्य अभियंता, स्वयंसेवी संस्था, पुरस्कार प्राप्त पाणी वापर संस्था सहभागी होणार आहेत. शासनाने अभियानाची रूपरेषाही निश्‍चित केली आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत प्रधान सचिव ७ नोव्हेंबरला ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सह्णद्वारे आढावा घेणार आहेत. *पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण अभियानातंर्गत पाणी वापर संस्थांचे ह्यअह्ण, ह्यबह्ण आणि ह्यकह्ण, असे तीन गटात वर्गीकरण करण्यात येणार आहे. वर्गीकरणासाठी काही निकषही लावण्यात येणार आहेत. *ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याचे आदेशपाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्याच्या सूचना महाराष्ट्र जनसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे सिंचन क्षेत्र हस्तांतरित झालेल्या पाणी वापर संस्थांना प्राधान्याने पाणी मोजके बसवून घनमापन पद्धतीने पाणी मोजून देण्यात येणार आहे. यासाठी तात्काळ ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याच्या सूचना, शासनाने सर्व मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.