शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण!

By admin | Updated: November 6, 2014 00:20 IST

जलसंपदा विभागाचा निर्णय ; पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान.

अकोला: राज्यातील पाणी वापर संस्थांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यासाठी १0 ते २५ नोव्हेंबरदरम्यान पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात पाणी वापर संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. शेतीसाठी पाण्याचे समान वाटप करण्यासह पाण्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पाणी वापर संस्थांकडे असते. राज्यात १८ लाख ६४ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर एकूण ४ हजार ६७६ पाणी वापर संस्थांची स्थापना झाली आहे. पाणी वापर संस्था सक्षम असल्यास पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन होऊ शकते. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्याच्या सूचना, शासनाने राज्यातील सर्वच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. अभियानात सर्व कालवा निरीक्षक, मोजणीदार, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, शाखा अभियंता, मुख्य अभियंता, स्वयंसेवी संस्था, पुरस्कार प्राप्त पाणी वापर संस्था सहभागी होणार आहेत. शासनाने अभियानाची रूपरेषाही निश्‍चित केली आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत प्रधान सचिव ७ नोव्हेंबरला ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सह्णद्वारे आढावा घेणार आहेत. *पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण अभियानातंर्गत पाणी वापर संस्थांचे ह्यअह्ण, ह्यबह्ण आणि ह्यकह्ण, असे तीन गटात वर्गीकरण करण्यात येणार आहे. वर्गीकरणासाठी काही निकषही लावण्यात येणार आहेत. *ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याचे आदेशपाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्याच्या सूचना महाराष्ट्र जनसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे सिंचन क्षेत्र हस्तांतरित झालेल्या पाणी वापर संस्थांना प्राधान्याने पाणी मोजके बसवून घनमापन पद्धतीने पाणी मोजून देण्यात येणार आहे. यासाठी तात्काळ ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याच्या सूचना, शासनाने सर्व मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.