शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

समायोजनासाठी समिती गठित

By admin | Updated: November 2, 2016 04:44 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला

अमरावती : केंद्र सरकारच्या अनुदानातून राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला आहे. याकरिता आ. बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला, हे विशेष.‘एनआरएचएम’च्या कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवा मार्च २०१७ नंतर बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गत १० ते १५ वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेकारीची टांगती तलवार होती. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आ. बच्चू कडूंच्या नेतृत्वात मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री सावंत यांनी घेतला. यामुळे शासन तिजोरीवर कोणताही भार पडणार नाही. परंतु राज्य सरकारने कुचराई केल्यास केंद्र सरकारला जागे करण्यासाठी दिल्लीत मोर्चा काढू, असा इशारा कडू यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>१८ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरीराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये सन २००५ पासून विविध संवर्गात १८ हजार कर्मचारी करार तत्त्वावर कंत्राटी कर्मचारी तथा ६५ हजार आशा सेविका, ३५०० गट प्रवर्तिका गावपातळीवर कार्यरत आहेत. परंतु सदर अभियान केंद्र सरकार मार्च २०१७ पासून गुंडाळण्याची तयारी सुरू आहे.