शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

समायोजनासाठी समिती गठित

By admin | Updated: November 2, 2016 04:44 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला

अमरावती : केंद्र सरकारच्या अनुदानातून राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला आहे. याकरिता आ. बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला, हे विशेष.‘एनआरएचएम’च्या कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवा मार्च २०१७ नंतर बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गत १० ते १५ वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेकारीची टांगती तलवार होती. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आ. बच्चू कडूंच्या नेतृत्वात मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री सावंत यांनी घेतला. यामुळे शासन तिजोरीवर कोणताही भार पडणार नाही. परंतु राज्य सरकारने कुचराई केल्यास केंद्र सरकारला जागे करण्यासाठी दिल्लीत मोर्चा काढू, असा इशारा कडू यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>१८ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरीराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये सन २००५ पासून विविध संवर्गात १८ हजार कर्मचारी करार तत्त्वावर कंत्राटी कर्मचारी तथा ६५ हजार आशा सेविका, ३५०० गट प्रवर्तिका गावपातळीवर कार्यरत आहेत. परंतु सदर अभियान केंद्र सरकार मार्च २०१७ पासून गुंडाळण्याची तयारी सुरू आहे.