शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीसाठी मतदारसंघाचा निकष

By admin | Updated: July 20, 2016 05:09 IST

राज्यात नवीन जिल्हा आणि तालुका निर्मितीसाठी विधानसभा मतदारसंघाचा निकष ठेवण्यात यावा

मुंबई : राज्यात नवीन जिल्हा आणि तालुका निर्मितीसाठी विधानसभा मतदारसंघाचा निकष ठेवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी बाकांवरील सदस्यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादीचे अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी नवीन जिल्हा निर्मितीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली.राज्यातील नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीबाबत अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. समितीचा नेमका अहवाल कधी सादर केला जाईल आणि त्याचे निकष काय असतील असा प्रश्न दुर्राणी यांनी उपस्थित केला. यावर सदर समितीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर नवीन जिल्हा, तालुक्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले. समितीचा अहवाल तातडीने मंत्रिमंडळासमोर नेण्यात येईल असेही राठोड म्हणाले. तर, नवीन तालुका निर्मितीत मतदारसंघ हा निकष ठरविण्याची मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी केली. त्यास सुनील तटकरे आदी सदस्यांनी पाठींबा दिला. तालुका आणि जिल्हा विकासासाठी बहुतांश निधी हा मतदारसंघानुसार येतो. अनेक ठिकाणी एका मतदारसंघात तालुक्यातील विविध भाग जोडलेला असतो. त्यामुळे योग्य रितीने विकासकामे होत नाहीत, अशी सूचना सतेज पाटील यांनी केली. यावर असा निकष ठरविण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले. तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. यावर सर्व विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आलेले अभिप्राय शासनास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार तपासणी करून तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याकामी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल असे राठोड यांनी सांगितले. तसेच यापूर्वी नवीन निर्मिती झालेल्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>मंत्रिमंडळापुढे प्रस्तावतालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याकामी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले.