शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाण्याची गरज लक्षात घेत उल्हासच्या उपखो-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 19:36 IST

या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्दे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालकानाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर

ठाणे : भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात येत आहे. या त्याला अंतिम मान्यता मिळण्यापूर्वी २३ जानेवारी रोजी येथील कोपरी कॉलनीतील सिंचन भवन येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत जन सुनावणीसह कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.उल्हासनदीच्या या खोºयातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहराना देखील पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील तालुक्यांचा पाणी पुरवठा देखील या उपखोºयातून होत आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन येथील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  जलसंधारण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी, महाराष्ट्र जीवन, प्राधिकरण उद्योग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आदींकडून सद्य:स्थितीतील व भविष्यकालीन म्हणजे २०३०पर्यंतची पाण्याची गरज विचारात घेवून हा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आला आहे.या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे. यासाठी पश्चिम वाहिनी नद्या खो-याची विभागणी सव्वीस उपखो-यामध्ये करण्यात आली असून या प्रत्येक उपखो-याचा प्रारु प जल आराखडा तयार करण्यात आला आहे.उपखोºयातील भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे, जलसंपत्ती संरक्षण व त्यामध्ये निरंतर सुधारणा करणे ही या जल आराखड्याची प्रमुख उद्दीष्टे आहेत. त्यानुसार कोकणातील उल्हास खो-याचा प्रारूप जल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यासाठी जनसुनावणी व कार्यशाळेसाठी संबंधितानी उपस्थित राहून आपली मते नोंदवण्याचे आवाहन येथील ठाणे पाटबंधारे मंडळाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार