शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सुधारणांना काँग्रेसचा विरोध

By admin | Updated: August 31, 2015 00:40 IST

भूमी अधिग्रहण विधेयकात सुचविलेल्या सुधारणांना काँग्रेसने केवळ राजकारणापोटी विरोध केला. संबंधित विधेयक शेतकऱ्यांचे हित साधणारे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकात सुचविलेल्या सुधारणांना काँग्रेसने केवळ राजकारणापोटी विरोध केला. संबंधित विधेयक शेतकऱ्यांचे हित साधणारे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अध्यादेश आणला जाणार नाही, असे स्पष्ट करीत १३ शिफारशी स्वीकारल्या आहेत. त्या लागू करण्याचा निर्णय आता राज्य सरकारला घ्यायचा आहे. मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसची दुटप्पी भूमिकाही उघड झाली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.काँग्रेसच्या भूमिकेमुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहील. जमिनीअभावी सिंचन प्रकल्प होणार नाही. भूमी अधिग्रहण विधेयकावर खुली चर्चा करण्याची व आलेल्या सूचना स्वीकारण्याची तयारी पंतप्रधानांनी दर्शविली होती. मात्र काँग्रेसने खऱ्या अर्थाने या विधेयकावर राजकारण केल्याचा आरोपही गडकरींनी केला.