शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

स्वस्त धान्यासाठी कॉँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:47 IST

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा वेगळा कोटा द्यावा आणि निराधार प्रकरणासाठीची २१ हजार रुपये उत्पनाची अट रद्द करावी

पालघर : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा वेगळा कोटा द्यावा आणि निराधार प्रकरणासाठीची २१ हजार रुपये उत्पनाची अट रद्द करावी इ. मागणीसाठी बुधवारी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.राज्य सरकारच्या विरोधात पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागामार्फत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अध्यक्ष रामदास जाधव, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, मोहसीन शेख, निलेश राऊत, रोशन पाटील, शैलेश ठाकूर, सलीम पटेल, सुनील इंगोले इ. पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यावी, त्यांचे अनुदान ६०० रुपयांवरून २ हजार करण्यात यावे, राष्ट्रीय अर्थसाहाय्या साठी दारिद्रयरेषेची अट रद्द करून २० हजारांवरून अर्थसाहाय्य १ लाख करावे, लाभार्थ्यांना दारिद्रयरेषेखालील योजनेत समाविष्ट करावे, अनुदान वाटपादरम्यान अपंग लाभार्थ्यांना स्वतंत्र दिवस द्यावा, अण्णा भाऊ साठे, वसंतराव नाईक, महात्मा फुले, संत रोहिदास या मंडळाची कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, वर्षभर चलन भरूनसुद्धा रेशनकार्ड मिळत नसल्याने ते त्वरित द्यावे इ. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (वार्ताहर)