शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कोल्हापुरात काँग्रेसची बाजी

By admin | Updated: November 3, 2015 04:09 IST

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांचीच सत्ता पुन्हा येणार, हे स्पष्ट झाले. यानिमित्ताने

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापणार

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांचीच सत्ता पुन्हा येणार, हे स्पष्ट झाले. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचा वारू काँग्रेसने रोखला. भाजपाला १३ जागा मिळाल्या. तर ताराराणी आघाडीने १९ जागा जिंकून दुसरे स्थान पटकाविले. कोल्हापुरात शिवसेनेचा अक्षरश: धुव्वा उडाला. कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर तर भाजपा व ताराराणी आघाडीने युती केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराने होणारी ही निवडणूक असल्याने विधानसभेवेळचे लोकमानस तसेच कायम आहे का, याचीही चाचणी म्हणून या लढतीकडे पाहिले जात होते. भाजपकडे स्वपक्षाच्या उमेदवारांची वानवा होती; त्याचाही फटका भाजपला बसला. राष्ट्रवादी काँग्रेसला चौदा जागा मिळाल्या; परंतु गेल्यावेळपेक्षा अकरा ठिकाणी अपयश आले. ताराराणी आघाडीला २० जागा मिळाल्या. या निवडणुकीत शिवसेनेची मात्र बेअब्रू झाली.‘ताराराणी’ची राष्ट्रवादीला आॅफरकोल्हापुरात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी ताराराणी आघाडीने दाखविली आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी ताराराणी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ताराराणी’चे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून तशी आॅफर दिली आहे. पक्षीय बलाबलकोल्हापूर२०१०२०१५भाजपा०३१३ताराराणी-१९शिवसेना०४०४काँग्रेस३१२७राष्ट्रवादी२५१५अपक्ष ०९०३शाहु आ. ०१-जनसुराज्य ०४-एकूण७७८१