शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

काँग्रेस स्वबळावर !

By admin | Updated: January 12, 2017 04:13 IST

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक

मुंबई : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याचा निर्णय दिल्ली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.मुंबईसह दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिल्ली गाठून महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश  यांची भेट घेतली. या  निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत  आघाडी करू नये, असे बहुसंख्य नेत्यांचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे मत असल्याचे त्यांनी मोहन प्रकाश यांना सांगितले. पक्षवाढीसाठी ही निवडणूक स्वबळावर लढवावी असा अनेकांचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीसोबत सरसकट आघाडी न करता परिस्थिती पाहून आघाडीचा अधिकार स्थानिक पातळीवरील पक्ष पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सुत्रांकडून  समजते. (विशेष प्रतिनिधी)मुंबईतही स्वबळावरमुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढविणार असून तशी माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.