शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पक्की

By admin | Updated: January 7, 2017 03:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

ठाणे : पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. मुंब्य्रातील मैत्रीपूर्ण लढतींबाबत अद्याप कोणताही निर्मय झालेला नाही. दोन्ही पक्षांची गुरूवारी बैठक होणार असून त्यात प्रत्येक प्रभागानुसार जागावाटपावर चर्चा होईल. शासकीय विश्रामगृहातील दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत आघाडीच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झाले. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी नारायण राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रभारी गणेश नाईक यांनीही आघाडीच्या दिशेने कौल दिल्याने शुक्रवारी ही बैठक पार पडली. कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक विद्यमान नगरसेवक शिवसेना-भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शहरात जे ३३ प्रभाग आहेत, तेथील दोन्ही पक्षांची ताकद पाहून, इच्छुकांचा विचार करून गुरूवारी जागावाटपाची पुढील चर्चा सुरू होईल. मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतींसाठी राष्ट्रवादी आग्रही असली तरी त्याबाबत निर्णय झाला नाही.निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्रपणे उतरण्यापेक्षा आघाडी करून निवडणुकीला सामोरे जावे आणि ताकद वाढवावी, अशी भावना दोन्ही पक्षाच्या नेत्यांत असल्याने आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. आघाडी करूनच निवडणूक लढवायची, या निर्णयाला या सर्व पदाधिकाऱ्यांनी तत्वत: मान्यता दिल्याची माहिती मनोज शिंदे आणि आनंद परांजपे यांनी दिली. (प्रतिनिधी)