शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार

By admin | Updated: February 24, 2017 05:42 IST

भाजपा-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात जिथे-जिथे आवश्यकता आहे तिथे

नांदेड: भाजपा-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात जिथे-जिथे आवश्यकता आहे तिथे आघाडी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका स्पष्ट आहे़ त्यासाठी काँग्रेसही सकारात्मक आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण यांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी होणार असल्याचे संकेत दिले़निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, की काही जिल्ह्यामध्ये निश्चितच आम्ही कमी पडलो आहोत़ येणाऱ्या दोन वर्षातील निवडणुका लक्षात घेता जिथे संघटनात्मक बदल करणे अपेक्षित आहे, तिथे निर्णय घेतले जातील़ आत्मपरिक्षण केले जाईल़ मुंबई महापालिकेबाबत आमची भूमिका ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशीच आहे़ घडामोडी काय होतात याकडे आमचे लक्ष असून योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे़ नांदेडमध्ये पूर्वीपेक्षा जागा वाढल्या आहेत़ विधान परिषद, नगरपालिका नंतर जिल्हा परिषदेमध्येही नांदेड जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची जिथे आवश्यकता आहे, तिथे आघाडी झाली पाहिजे. याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणे झाले असून दोन्ही पातळीवर सकारात्मक भूमिका आहे. - खा़ अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस