शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

‘कॉँग्रेस-राष्ट्रवादीमुळे राज्य आर्थिक संकटात’

By admin | Updated: October 1, 2014 01:48 IST

कॉग्रेस व राष्ट्रवादी सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन महराष्ट्राला आर्थिक संकटात लोटले आहे. इतके कर्ज घेऊनही राज्यातील रस्ते, गटारे, पाणी, विजेचा प्रश्न आघाडीने का सोडवला नाही.

पंढरपूर (जि़ सोलापूर) : कॉग्रेस व राष्ट्रवादी सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन महराष्ट्राला आर्थिक संकटात लोटले आहे. इतके कर्ज घेऊनही राज्यातील रस्ते, गटारे, पाणी, विजेचा प्रश्न आघाडीने का सोडवला नाही. कारण कर्ज घेतले परंतु ते कामाला न वापरता स्वत:च्या तिजो:या भरण्यासाठी वापरला, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी  केली.
पंढरपूरातील टिळक स्मारकमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी. आमदार सुधाकर परिचारक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.
आतार्पयत 15 निवडणूका झाल्या पण प्रश्न तेच आहेत. यामध्ये रस्ते, आरोग्य, तरुणांसाठी नोक:या, शेतमालाला चांगला भाव नाही हे प्रश्न आजर्पयत का सुटू शकले नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली़  (प्रतिनिधी)
 
पाडुरंगाला साकडे 
‘पांडुरंगा यंदा असा काही चमत्कार कर की, तुझी आषाढीची शासकीय पुजा करण्याचा मान शेतक:याच्या पोराला मिळाला पाहिजे.’ असे साकडे पांडुरंगाला घातले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले