शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

पूरग्रस्तांना घरे देण्याचा निर्णय काँग्रेसचा

By admin | Updated: September 19, 2016 00:46 IST

हस्तांतर झालेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १५ जुलै २०१४ मध्ये घेतला होता.

पुणे : पानशेत पूरग्रस्तांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेली घरे मालकीहक्काची करून देण्याचा तसेच हस्तांतर झालेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १५ जुलै २०१४ मध्ये घेतला होता. तरीही भाजपाच्या काही मंत्री व आमदारांकडून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी रविवारी केली.पानशेत धरण १२ जुलै १९६१ रोजी फुटले, त्यामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना शहरात १३ ठिकाणी भाडेपट्ट्याने घरे देण्यात आली. पूरग्रस्तांनी त्यांना दिलेल्या गाळ्याच्या सभोवताली असलेल्या मोकळ्या जागेत वाढीव बांधकाम केले. तसेच काही पूरग्रस्तांनी सोसायट्या स्थापन केल्या होत्या, अशा १०३ सोसायट्यांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने शासनाने जागा दिली होती.पुणेकरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडविण्यासाठी भाजपाकडून काहीही भरीव काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे न केलेल्या कामावर धादांतपणे दावा भाजपाकडून केला जात आहे. पुणेकरांना आणि पूरग्रस्तांना सत्य परिस्थिती माहीत आहे. (प्रतिनिधी)आमने-सामने चर्चेची तयारीपानशेत पूरग्रस्तांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत भाजपाच्या कोणत्याही नेत्याशी आमने-सामने चर्चा करण्याची तयारी असल्याचे माजी आमदार मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे. पूरग्रस्तांबाबत घेण्यात आलेल्या सर्व निर्णयांची कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असेही जोशी यांनी सांगितले आहे.