शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेसची अवस्था फार वाईट झाली आहे़ - हंसराज अहिर

By admin | Updated: June 27, 2016 16:47 IST

काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी आपला भाजप पक्ष मजबूत करा़ केंद्र आणि राज्याने घेतलेले विविध निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले़

भाजपा कार्यकारिणीची बैठक : काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी भाजप पक्ष मजबूत करा़
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २७ -  काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी आपला भाजप पक्ष मजबूत करा़ केंद्र आणि राज्याने घेतलेले विविध निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले़
भाजप शहर कार्यकारिणीची बैठक लिंगशेट्टी मंगल कार्यालयात आयोजित केली़ सायंकाळच्या सत्रामध्ये अहिर यांच्या उपस्थितीत या बैठकीचा समारोप करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर  पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ़ सुभाष देशमुख, प्रा़ अशोक निंबर्गी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ 
अहिर म्हणाले की काँग्रेसची अवस्था  फार वाईट झाली आहे़ आता आपल्याला काँग्रेसमुक्त भारत करावयाचा आहे़ येत्या काही काळात नगरपालिका, पंचायत समिती आणि जि़प़ आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आपले लक्ष त्या निवडणुका जिंकण्यावर असले पाहिजे़. भाजपमध्ये बुथ रचनेला खूप महत्त्व आहे त्यामुळे आतापासून मेहनत घ्या निश्चित यश मिळेल, असेही ते म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम करावे आणि पक्षाचा मूळ हेतू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला तर आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आ़. सुभाष देशमुख यांनी सहकार आणि उद्योग याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ विविध योजनांचा लाभ घेऊन कार्यकर्त्यांनी सहकारी तसेच उद्योग क्षेत्रात देखील प्रवेश करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला़.