शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचाही घटस्फोट

By admin | Updated: September 25, 2014 20:18 IST

राज्यात १५ वर्षापासून काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेल्या आघाडीचाही आज घटस्फोट झाला.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २५ - राज्यात १५ वर्षापासून काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेल्या आघाडीचाही आज घटस्फोट झाला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज राष्ट्रवादीने केली. काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीची ताकद असतानाही कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना - भाजपा युती तुटल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेली आघाडी संपुष्टात आल्याने आता निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत प्रबळ पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असून राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. २००९ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला ७१ जागा तर काँग्रेसला ६९ जागा मिळून सुध्दा राष्ट्रवादीने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यास कमीपणा मानला नाही. असे असताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्याने काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.