शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

काँग्रेसला मोठा दणका

By admin | Updated: October 20, 2014 05:03 IST

कोल्हापूर, सांगली, सातारा हा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीने त्याला तडे दिले आणि आपला गड निर्माण केला

वसंत भोसलेकोल्हापूर, सांगली, सातारा हा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीने त्याला तडे दिले आणि आपला गड निर्माण केला. तो आताही राखला, पण काँग्रेसला मोठा दणका बसला आहे. पृथ्वीराज चव्हाणांसह २६पैकी तीनच उमेदवार निवडून आले. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. भाजपाने सांगली जिल्ह्यात ४, तर शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यात १०पैकी ६ जागा जिंकून काँग्रेसचा सफाया केला आहे. शिवसेनेला २६पैकी ८ ठिकाणी विजय मिळाला. भाजपाला ६ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे २६पैकी १४ जागा जिंकून दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडात मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यात ८पैकी ५ जागा जिंकल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी २ जागा जिंकत गेल्या निवडणुकीतील यशापर्यंत राष्ट्रवादी पोहोचला. काँग्रेसने सांगलीत १, तर साताऱ्यात २ जागा जिंकल्या. कोल्हापूर जिल्ह्यात १०पैकी ६ उमेदवार मातब्बर असूनही सर्वांचा पराभव झाला. एक-दोन जागा मिळविणाऱ्या शिवसेनेने या वेळी मातब्बर, इतर पक्षातून घेतलेले उमेदवार उभे करून सर्वांत अधिक जागा जिंकल्या. खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीच्या माध्यमातून मोठी हवा निर्माण केली होती, दक्षिण महाराष्ट्रात त्यांनी ७ जागा लढविल्या, पण एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही.