शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये उपसाबंदीवरून संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: April 18, 2016 01:29 IST

पिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी

- भीमगोंडा देसाई,  कोल्हापूरपिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.स्वत:च्या पैशाने खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिकांवर उपसाबंदी लादण्याचा प्रशासनास काय अधिकार आहे, असासंतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाआहे. कोल्हापूर जिल्ह्यातपाणीसाठे पिण्यासाठी पहिल्यांदा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. उर्वरित पाणी शेती, उद्योगासाठी वापरण्याला मुभा दिली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून नदी, तलाव यांच्यावर उपसाबंदी झाली. उपसाबंदीच्या कालावधीत आकडे टाकून विद्युत पंपाद्वारे पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदोन दिवसांपूर्वी झालेल्यापाणीटंचाई निवारण बैठकीतदिली. त्यांच्या सूचनेचा आधारघेत ‘पाटबंधारे’च्या प्रशासनाने खासगी कूपनलिका, विहिरी यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.सिंचनासाठी पाणीचार मोठ्या प्रकल्पांतील २.२७ टीएमसी, नऊ मध्यम प्रकल्पातील ०.२०१ टीएमसी, ५३ लघु पाटबंधारे प्रकल्पातील २.२१२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव आहे.काही शेतकरी उपसाबंदी नसलेल्या कालावधीत खासगी विहिरीत पाणी टाकत आहेत. उपसाबंदीच्या कालावधीत ते विहिरीतील पाणी उपसत असल्याच्या तक्रारी आहेत. उपसाबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सरसकट खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागसर्वच खासगी विहिरी, कूपनलिकांचे पाणी पिण्यास योग्य नसते. त्यामुळे विंधन विहिरी, विहिरी यांच्यावर उपसाबंदी करणे अन्यायकारक आहे. उपसाबंदीचा आठ दिवसांचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे भाजीपाल्यासारखी पिके करपून जात आहेत. - भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना