शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जात प्रमाणपत्राची अट शिथिल

By admin | Updated: January 23, 2015 01:19 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जात प्रमाणपत्र जोडण्याची अट ग्राम विकास खात्याने शिथिल केली

यदु जोशी - मुंबईग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जात प्रमाणपत्र जोडण्याची अट ग्राम विकास खात्याने शिथिल केली असून या निर्णयावर लवकरच राज्य मंत्रिमंडळाची मोहोर उमटेल. चालू वर्षी राज्यातील तब्बल १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्जासोबत जातीचा दाखल सादर न केल्यामुळे ग्राम पंचायतीच्या गणाची निवडणूकच होऊ शकली नाही, अशी शेकडो उदाहरणे राज्यात आहेत. त्यामुळे अर्जासोबत जातीचा दाखला देण्याची सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या मागणीची दखल घेत ही सक्ती शिथिल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नवीन प्रस्तावानुसार उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विशिष्ट कालावधीत जातीचा दाखला सादर करण्याची अट राहील. त्यामुळे जातीच्या दाखल्याअभावी कोणीही निवडणुकीपासून वंचित राहणार नाही. जातीचा दाखला उमेदवारी अर्जासोबत देण्याचे बंधन पाच वर्षांपूर्वीही विशिष्ट कालावधीसाठी शिथिल करण्यात आले होते, पण नंतर ही सक्ती कायम ठेवण्यात आली. जातीच्या दाखल्याची अट शिथिल करायची की नाही हा सर्वथा ग्रामविकास विभागाचा अधिकार आहे. माझ्या मते ग्राम पंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये सहा महिने आधी जातीचे दाखले देण्याची विशेष मोहीम राबविली पाहिजे. ऐन निवडणुकीच्या वेळी जात प्रमाणपत्राची अडचण होणार नाही.- जे.एस.सहारिया, राज्य निवडणूक आयुक्तजातीच्या दाखल्यांबाबतचा गोंधळ कायमचा दूर करायचा तर प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्डाप्रमाणे जातीच्या दाखल्याचे कार्ड द्यायला हवे. - नीला सत्यनारायण,माजी राज्यनिवडणूक आयुक्तच्राज्यात २०१५मध्ये १४ हजार ३७४ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यातील सर्वाधिक ५५९५ ग्रा.पं.ची निवडणूक आॅगस्टमध्ये आहे.च्मेमध्ये १ हजार ४०१, सप्टेंबरमध्ये ३७६४, नोव्हेंबरमध्ये २ हजार २२६ ठिकाणी निवडणूक होणार असून, ग्रामीण महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.