शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास विभागामार्फत भरतीदरम्यान गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी

By admin | Updated: April 27, 2016 17:52 IST

नाशिक मधील राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत भरती करतांना गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती

नाशिक, दि. २७ - नाशिक मधील राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत भरती करतांना गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत दिली.
 आदिवासी विकास विभागामार्फ़त भरती प्रक्रिया राबविताना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सावरा यांनी माहिती देताना भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त स्तरावरील अधिकार्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सावरा यांनी सांगितले.
दरम्यान,  आदिवासी विकास विभागातील अधिकार्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सुरु झाली. आदिवासी विद्यार्थ्यांना जून महिन्याच्या प्रारंभी शालेय साहित्याचा पुरवठा करावा तसेच आदिवासी वसतिगृहात प्रवेश देण्याचे नियोजन एप्रिल महिन्यातच पूर्ण करावे अशा सूचना सावरा यांनी दिल्या.