शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

आदिवासी विकास विभागामार्फत भरतीदरम्यान गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी

By admin | Updated: April 27, 2016 17:52 IST

नाशिक मधील राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत भरती करतांना गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती

नाशिक, दि. २७ - नाशिक मधील राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत भरती करतांना गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत दिली.
 आदिवासी विकास विभागामार्फ़त भरती प्रक्रिया राबविताना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सावरा यांनी माहिती देताना भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त स्तरावरील अधिकार्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सावरा यांनी सांगितले.
दरम्यान,  आदिवासी विकास विभागातील अधिकार्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सुरु झाली. आदिवासी विद्यार्थ्यांना जून महिन्याच्या प्रारंभी शालेय साहित्याचा पुरवठा करावा तसेच आदिवासी वसतिगृहात प्रवेश देण्याचे नियोजन एप्रिल महिन्यातच पूर्ण करावे अशा सूचना सावरा यांनी दिल्या.