शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेविरुद्ध पोलिसात तक्रार

By admin | Updated: March 2, 2016 03:38 IST

‘झी मराठी’वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले...’ या मालिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणार असल्याने ही मालिका त्वरित बंद करावी

चिपळूण : ‘झी मराठी’वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले...’ या मालिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणार असल्याने ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी चिपळुणमधील काही नागरिकांनी मंगळवारी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर बदनामीचा व जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, आपण माजी खासदार नीलेश राणे यांची भेट घेणार असून, या मालिकेत कोकणची सकारात्मक बाजू दाखवू आणि मालिकेबद्दल माहिती देऊ, असे दिग्दर्शक राजू सावंत म्हणाले. (प्रतिनिधी)