शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

आमीर खानविरुद्ध काँग्रेसचीही तक्रार

By admin | Updated: February 23, 2017 04:49 IST

राज्यातील ११ जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी

मुंबई : राज्यातील ११ जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदारांना प्रभावित करणारी व भाजपाचा अजेंडा पुढे नेणारी जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्याबद्दल, अभिनेता आमीर खान, भारतीय जनता पक्ष आणि मुंबई फस्ट या एनजीओच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रारवजा मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना भेटून सावंत यांनी तक्रार दिली. मुंबई फस्ट ही एनजीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वॉररूम’साठी काम करत आहे, असे या एनजीओच्या वेबसाइटवरच म्हटले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी ‘पारदर्शकता व परिवर्तन’ हा शब्द सगळीकडे प्रचारात वापरला होता. सदर जाहिरातीतदेखील पारदर्शकता व परिवर्तन या शब्दाचा वापर केला गेला, असेही सावंत यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ४८ तास आधी राजकीय पक्षांच्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातून प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. मात्र, मुंबई फर्स्ट या संस्थेने निवडणूक आयोगाचा आदेश डावलून भाजपाला मदत करण्यासाठी ‘पारदर्शकता’ आणि ‘परिवर्तन’ या मुद्द्यांवर मतदान करा, अशा जाहिराती मराठी हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात छापल्या. जाहिरात बंदीच्या निर्णयातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न भाजपाने या जाहिरातींद्वारे केला असून, कायद्यातून पळवाट शोधणे ही गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती भाजपाची असल्याची टीका सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)