शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

By admin | Updated: June 16, 2014 22:12 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले.

अकोला : यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. विधान परिषदेचे आ. डॉ. रणजित पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेली गारपीट आणि हवामानातील बदलामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. याचा फटका वाडेगाव परिसरासह बाळापूर आणि पातूर तालुक्यातील रेशीम प्रकल्पांनाही बसला होता. ५0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकल्पांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात एकूण ७६ एकरावर तुती लागवड आहे; मात्र गारपिटीमुळे रेशीम प्रकल्पांचे नुकसान झाले असून, यामध्ये बीजकोश, अळ्यांसह पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. रेशमी उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. डॉ. रणजित पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. यावर मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेमध्ये ओलितापेक्षा दीडपट जास्त आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याचे आवाहन आ. डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.