शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

दुष्काळमुक्ततेसाठी कंपन्यांचे सहकार्य हवे

By admin | Updated: January 28, 2015 06:03 IST

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दुष्काळग्रस्त गावांची कायमची मुक्तता, औद्योगिक आणि कृषी विकासात कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागाची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मिळविली.

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दुष्काळग्रस्त गावांची कायमची मुक्तता, औद्योगिक आणि कृषी विकासात कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागाची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मिळविली.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास वाव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित फोरमच्या परिषदेत सांगितले. विदर्भ, मराठवाड्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांनी सहभाग द्यावा, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला कृषी उत्पादनांचे पॅकेजिंग, मार्केटिंग, प्रोसेसिंगसाठी या कंपन्यांच्या सहभागावर त्यांनी भर दिला. राज्यातील ५ लाख शेतकरी जोडले गेले आहेत. ही संख्या लवकरच २५ लाखावर नेण्याचा सोडला .जलसंधारणाच्या कामामध्ये खासगी कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्याची त्यांची कल्पना कंपन्यांनी उचलून धरली. नागपूरमध्ये एकात्मिक टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी शिनिची कोईझुमी या जपानी कंपनीला संपूर्ण सहकार्य शासनाच्या वतीने देवू, अशी हमी त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)