शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

दुष्काळमुक्ततेसाठी कंपन्यांचे सहकार्य हवे

By admin | Updated: January 28, 2015 06:03 IST

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दुष्काळग्रस्त गावांची कायमची मुक्तता, औद्योगिक आणि कृषी विकासात कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागाची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मिळविली.

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दुष्काळग्रस्त गावांची कायमची मुक्तता, औद्योगिक आणि कृषी विकासात कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागाची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मिळविली.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास वाव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित फोरमच्या परिषदेत सांगितले. विदर्भ, मराठवाड्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांनी सहभाग द्यावा, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला कृषी उत्पादनांचे पॅकेजिंग, मार्केटिंग, प्रोसेसिंगसाठी या कंपन्यांच्या सहभागावर त्यांनी भर दिला. राज्यातील ५ लाख शेतकरी जोडले गेले आहेत. ही संख्या लवकरच २५ लाखावर नेण्याचा सोडला .जलसंधारणाच्या कामामध्ये खासगी कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्याची त्यांची कल्पना कंपन्यांनी उचलून धरली. नागपूरमध्ये एकात्मिक टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी शिनिची कोईझुमी या जपानी कंपनीला संपूर्ण सहकार्य शासनाच्या वतीने देवू, अशी हमी त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)