शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

सामुदायिक शेती काळाची गरज

By admin | Updated: November 3, 2016 02:05 IST

मुंबई कोकण कृषी विद्यापीठ हे ज्ञानाचे सागर असून शेतकऱ्यांनी शेती हा व्यवसाय समजून कष्ट केल्यास शेतीतून समृद्धी मिळू शकते

मुंबई : मुंबई कोकण कृषी विद्यापीठ हे ज्ञानाचे सागर असून शेतकऱ्यांनी शेती हा व्यवसाय समजून कष्ट केल्यास शेतीतून समृद्धी मिळू शकते असा आत्मविश्वास कोकण कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ.जी.डी.जोशी यांनी व्यक्त केला. भात, नाचणी, वरी ही पारंपरिक पीके कमी होण्याचे कारण म्हणजे मनुष्यबळ कमी ही अडचण आहे. परंतु, मुंबईकर चाकरमान्यांनी संघटित होऊ आपापल्या गावात सामुदायिक शेती केल्यास लाभदायक ठरेल. सामुदायिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या विद्यमाने शामराव पेजे जन्मशताब्दी निमित्ताने ‘सहकारातून आधुनिक शेती’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारंभाच्या अध्यक्षपदी पतपेढी अध्यक्ष अविनाश लाड होते. यावेळी ते म्हणाले की, पारंपरिक व्यवसाय शेती हा आहे, त्याच्या विकासाकरिता केवळ यंत्रणेवर अवलंबून न राहता आर्थिक गुणवत्तेनुसार कष्ट केले पाहिजे. आपल्या समस्या सोडविण्याची ताकद आपणच निर्माण करु शकतो. ।मुंबईकर चाकरमान्यांनी संघटित होऊ आपापल्या गावात सामुदायिक शेती केल्यास लाभदायक ठरेल. सामुदायिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.