शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

राजकीय अजेंड्यावर पर्यावरण यावे

By admin | Updated: February 29, 2016 03:28 IST

निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष शैक्षणिक, आर्थिक, संरक्षण विषयक धोरण अजेंड्याव्दारे मांडतो. त्याच पद्धतीने या पक्षांनी पर्यावरण विषयक धोरणही मांडले पाहिजे

जळगाव : निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष शैक्षणिक, आर्थिक, संरक्षण विषयक धोरण अजेंड्याव्दारे मांडतो. त्याच पद्धतीने या पक्षांनी पर्यावरण विषयक धोरणही मांडले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा तर सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे यांनी केले. उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनास शनिवारी वाघूर धरणानजीकच्या परेश फार्म परिसरात सुरवात झाली. प्रारंभी महाराष्ट्र जैव विविधता महामंडळाचे सदस्य सचिव दिलीपसिंह यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालनाने उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे, सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे, मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) एस.व्ही. रामाराव, उप वनसंरक्षक (यावल) एम. एन. खैरनार, उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी, सातपुडा बचाव समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष भवरलाल जैन, लिमजी जळगाववाला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)