शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: November 20, 2015 01:14 IST

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याने थकविलेल्या उसाच्या पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या जमावाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या

अहमदनगर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याने थकविलेल्या उसाच्या पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या जमावाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच रॉकेल अंगावर ओतून घेत, सामूहिकरित्या आत्मदहनाचा प्रयत्न केला़ मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील दुपारच्या बैठकीतही निर्णय न झाल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रतिनिधींना जबरदस्तीने उपोषणस्थळी बसवून ठेवल्याने, आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे़साईकृपा साखर कारखान्याकडून गतवर्षीच्या गळीत हंगामातील उसाचे थकीत पेमेंट मिळावे, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील नायगव्हाण येथील ६० ते ७० शेतकऱ्यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले़ शेतकऱ्यांच्या उपोषणाचा गुरुवारी दुसरा दिवस होता़ उपोषणाची दखल घेतली न गेल्याने, संतप्त शेतकरी गुरुवारी सकाळी आक्रमक झाले व त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.