शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

राज्यात थंडीचा कडाका !

By admin | Updated: January 12, 2017 04:09 IST

संक्रातीच्या तोंडावर थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात

पुणे : संक्रातीच्या तोंडावर थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे़ बुधवारी सर्वात निच्चांकी तापमान नाशिक येथे ५.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातही ७़७ अंश सेल्सिअस असे हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.देशभरात थंडीचा कडाका वाढला असून पश्चिम राजस्थान, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब येथे थंडीची लाट दिसून येत आहे़ हरियाना, पश्चिम राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला असून पंजाब व राजस्थानात काही ठिकाणी किमान तापमान २ अशांच्या खाली गेले आहे़ उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यालाही चांगलीच हुडहुडी भरली आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी घट झाली आहे़ राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ७़७, अहमदनगर ७़१, जळगाव ८,कोल्हापूर १४, महाबळेश्वर १२, मालेगाव ७़४़, नाशिक ५़८, सांगली ११़५, सातारा १०, सोलापूर १०़७, मुंबई १७़४, अलिबाग १५़४, रत्नागिरी १६़३, पणजी १९, डहाणू १४़१, भिरा १३़३, उस्मानाबाद ८़४, औरंगाबाद ७़६, परभणी ९़५, नांदेड १२, बीड १४़४, अकोला ९़५़, अमरावती ९़२, बुलढाणा ९़८, ब्रम्हपुरी १३़२, चंद्रपूर १३़२, गोंदिया १०़८, नागपूर१२़८, वाशिम १२़६, वर्धा ११, यवतमाळ ९़४़ (प्रतिनिधी)पारा ५ अंशावर विदर्भातही काही ठिकाणी किमान तापमानात एकाच दिवसात ५ अंशांची घट झाली आहे़ राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर ठरले आहे. निफाड तालुक्यात तर थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पारा ५ अंशावर आल्याची शक्यता आहे.