शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

राज्यातून थंडी गायब

By admin | Updated: January 30, 2016 01:50 IST

देशात निर्माण झालेल्या दोन चक्राकार स्थितींचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला असून थंडी गायब झाली आहे. बहुतांशी शहरांचे किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका

पुणे : देशात निर्माण झालेल्या दोन चक्राकार स्थितींचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला असून थंडी गायब झाली आहे. बहुतांशी शहरांचे किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी होऊन दिवसा काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे.देशात राजस्थान व मेघालयाच्या परिसरात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी उत्तरेकडील थंड वारे त्या चक्राकार स्थितीकडे आकृष्ट होतात. परिणामी राज्यात थंडी पडण्यास आवश्यक असणारे थंड वारे राजस्थान व मेघालयाच्या परिसरातच अडवले गेले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. कोकण व विदर्भात काही ठिकाणी तापमानातील घट वगळता उर्वरित राज्यातून थंडी गायब झाली आहे. तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेही तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील हवामान कोरडे असले तरी हवेतील गारवा गायब झाला आहे. कमाल तापमानातही १ ते ३ अंशांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. सर्वात कमी तापमान जळगाव येथे ९.४ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. २ फेब्रुवारीपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)किमान तापमान (अंश सेल्सियस)पुणे १०.९, लोहगाव १३.६, जळगाव ९.४, कोल्हापूर १७.९, महाबळेश्वर १४.६, मालेगाव १३.२, नाशिक १०.६, सांगली १५.१, सातारा १२.९, सोलापूर १७.१, अलिबाग १८.६, रत्नागिरी १६, उस्मानाबाद १५.४, औरंगाबाद १४, परभणी १४, नांदेड १०, अकोला १३.२, अमरावती १६.४, बुलडाणा १६.२, ब्रह्मपुरी १४.८, चंद्रपूर १५, गोंदिया १२.९, नागपूर १४.२, वाशिम १८.२, वर्धा १५.५, यवतमाळ १४.४.