शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दोषारोपसिद्धीकरिता आचारसंहिता

By admin | Updated: May 6, 2015 04:43 IST

हखात्याने दोषारोपपत्र दाखल करणो, न्यायालयात दोषारोपसिद्ध होणो, याकरिता पोलिसांना आचारसंहिता घालून दिली असून दोषारोप गुणवत्ता तपासणीकरिता द्विस्तरीय मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन केली आहे.

पोलीस अधिका:यांवर वचक : सबळ पुरावे नसताना दोषारोपपत्र सादर करणा:यांना चाप
 
नारायण जाधव,  ठाणे
विविध दाखल गुनत संबंधित आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आणि त्यात दोषारोपसिद्धीत राज्यातील पोलीस यंत्रणा खूप मागे आहे. ब-याचवेळा आरोपींचा बचाव करण्याच्या आरोपापायी किंवा टीका टाळण्यासाठी पोलिसांकडून सबळ पुरावे नसतानाही न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते. 
मात्र ते कायद्याच्या कसोटीस उतरत नसल्याने अनेक गुनंत आरोपी निदरेष सुटतात. यामुळे गृहखात्याची नाहक बदनामी होते. यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी गृहखात्याने दोषारोपपत्र दाखल करणो, न्यायालयात दोषारोपसिद्ध होणो, याकरिता पोलिसांना आचारसंहिता घालून दिली असून दोषारोप गुणवत्ता तपासणीकरिता द्विस्तरीय मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. यानुसार न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रंपैकी कमीतकमी 5क् टक्के प्रकरणात दोषारोपसिद्धी झालीच पाहिजे, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असा दंडक गृहखात्याने आपल्या नव्या आदेशात घालून दिला आहे. 
ही समिती विविध गुनंतील आरोपींविरोधात दोषारोप सादर करण्याआधी तपास अधिका:यांनी गोळा केलेले पुरावे, कागदपत्रे, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल यांची तपासणी करून आपला अभिप्राय देणार आहेत. त्यानंतरच संबंधित तपास अधिका:याने दोषारोपपत्र सादर करावे, असे बजाविण्यात आले असून त्यात आरोपी निदरेष सुटल्यास त्याची नोंद संबंधित अधिका:याच्या गोपनीय अहवालात करावी. यानुसार न्यायदंडाधिकारी न्यायालयाकरिता पोलीस अधीक्षक, सहाय्यक संचालक, तपास अधिकारी तर सत्र न्यायालयाकरिता पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्तांचा प्रतिनिधी यांची समिती आहे. 
 
गुन्ह्यांची पुन्हा स्वतंत्र यादी
या आदेशानुसार पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांनी आपल्या अधिपत्याखालील विविध पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेऊन ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल नाही, त्यांची स्वतंत्र यादी तयार करावी. उपलब्ध पुराव्याने कायद्याच्या कसोटीवर तग धरू शकतील, अशा गुन्ह्यांची पुन्हा स्वतंत्र यादी करून ती संनियंत्रण समितीकडे पाठवावी. 
 
हे करताना न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आधारे जास्तीतजास्त शास्त्रोक्त पुरावे गोळा करावेत, असे बजावले आहे. तसेच ज्या गुनंमध्ये योग्य तो कायदेशीर शास्त्रीय पुरावा मिळत नाहीत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून योग्य कारणमीमांसा करून त्याबाबत संनियंत्रण समितीची शिफारस घेऊन, अशा प्रकरणात दोषारोपपत्र सादर करू नयेत.