शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

किनारी वीजवाहिन्या भूमिगत करणार

By admin | Updated: June 10, 2016 03:29 IST

नैसर्गिक आपत्तीपूर्वी उपाययोजना करण्यासाठी समुद्र किनाऱ्यालगतच वीजवाहिनी भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे.

वसई : नैसर्गिक आपत्तीपूर्वी उपाययोजना करण्यासाठी समुद्र किनाऱ्यालगतच वीजवाहिनी भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे वसईकर ग्रामस्थांनी केलेल्या या मागणीला यश आले आहे.वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गावात गेल्या कित्येक दिवसांपासून विजपुरवठा खंडीत होत आहे. जीवघेण्या उन्ह्याळ्यात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत विज पुवठा खंडीत होत असलमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कमी दाबाने पुरवठा होत असल्यामुळे उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे निर्मळ, भुर्इंगाव, गास, वाघोली, कळंब या गावांना नालासोपारा उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सनसिटी उपकेंद्रातून करण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ वसईचे अधिक्षक अभियंता अरुण पापडकर यांना भेटले होते. १९७० साली उभारण्यात आलेली यंत्रणा आजही कार्यरत आहे. त्यावेळचे पोल, फिडर, ट्रान्सफार्मर, तारा, डिओ आज अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. या यंत्रणेने आजर्पंत अनेक ग्रामस्थांचे बळी घेतले आहेत. उच्च दाबाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तर त्यांच्या भाराने खांब वाकलेले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त दाब पडलमुळे ट्रान्सफार्मर वारंवार बंद पडत आहेत. आदि बाबी पापडकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्यात. नानभाट अटाळी आळी येथील ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्यात यावी, अशी मागणी यावेळी तुस्कानो यांनी लावून धरली.त्यावर आपण स्वत: सर्व परिसरात पाहणी करू व आवश्यक त्या बाबींची युद्धपातळीवर दुरुस्ती करू.निर्मळ दोडती आळीत व नानाभाट अटाळी आळीत मोठ्या क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवण्यात येईल तसेच निर्मळ, भुईगांव, वाघोली, कळंबला सनसिटीतून पुरवठा करणत येईल अशी ग्वाही पापडकर यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)>अडीच किमीची मर्यादाएनआरसीएचए’ नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत समुद्र किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. अशी माहितीही पापडकर यांनी दिली.