शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राज्यातील युती सरकार तर फेकू सरकार

By admin | Updated: April 16, 2017 14:00 IST

शेतक:यांना कजर्माफी देण्याची या सरकारची दानत नसल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारोळा येथे झालेल्या सभेत केली.

अजित पवार : शेतक:यांना कजर्माफी देण्याची राज्यकत्र्याची दानत नाही.

जळगाव, दि.16- राज्यातील युती सरकार हे फेकू सरकार आहे. शेतक:यांना कजर्माफी देण्याची या सरकारची दानत नसल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघर्ष यात्रेदरम्यान रविवारी दुपारी पारोळा येथे झालेल्या सभेत केली.
हे सरकार असंवेदनशील आणि फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतक:यांच्या कजर्माफीसाठी आर्थिक शिस्त बिघडेल असे हे सरकार सांगत आहे. मात्र उद्योगपतींना कजर्माफी करताना आर्थिक शिस्त कशी बिघडली नाही असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर संघर्ष यात्रा बेटावदकडे रवाना झाली.या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर नरडाणा येथे संघर्ष यात्रा दाखल झाली. या ठिकाणी अवघे पाच मिनिटे थांबून संघर्ष यात्रा शिरपूरकडे रवाना झाली होती.
तत्पूर्वी, सकाळी 9 वाजता संघर्ष यात्रा जळगाववरून एरंडोलकडे रवाना झाली.
संघर्ष यात्रेत पाळधी येथून  60 बैलगाडी सहभागी झाल्या. या ठिकाणी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजिव व जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. संघर्ष यात्रेत माजी अर्थमंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, काँग्रेसचे भाई जगताप यांनी शेतक:यांसोबत संवाद साधला.