शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

युती सरकार म्हणजे भरकटलेले जहाज

By admin | Updated: November 30, 2015 02:54 IST

राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार?

चिपळूण : राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार? राज्यात शेतकरी वाऱ्यावर आहे. मात्र हे सरकार म्हणजे भरकटलेले जहाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कृषीप्रधान राज्यात स्वतंत्र कृषीमंत्री व गृहमंत्री नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.चिपळूण येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार प्रतिनिधींच्या हल्लाबोल मेळाव्यासाठी ते येथे आले होते. राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे. नऊवेळा केंद्रीय पथके आली परंतु, कोणतीही उपाययोजना नाही. जनावरे तडफडत आहेत. कोकणातही बागा होरपळल्या आहेत. फळबागांची उत्पादनक्षमता कमी झाली आहे. त्याची माहिती सरकारकडे नाही. राज्यात तूरडाळीची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या सरकारने २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्याची जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे ते म्हणाले.शिवसेनेची नौटंकी सुरू आहे. ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही त्यांना जाग आली नाही. आता मराठवाड्याचा दौरा ते करत आहेत. कृषीमंत्र्यांनी दुष्काळी भागाचा अद्याप दौरा केलेला नाही, याकडे विखे यांनी लक्ष वेधले. कोकणचे पाणी मुंबईला नेण्याची गरज नाही. ठाणे व नाशिकमधून पाणी नेण्याची मान्यता आहे. चितळे समितीने सुचविलेले बंधारे बांधले तरी मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)