शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत खोटी माहिती आढळल्यास गुन्हे नोंदवणार : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:56 IST

कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल.

ठळक मुद्देचावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीतदिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमालाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल. लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार घेण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आलेल्या सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असा दावा केला. ते म्हणाले, सर्व्हर डाऊन आणि अन्य कारणामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन कर्जमाफीच्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर चावडीवाचन घेतले जाईल. निकषात न बसणाºया खातेदारांना पुरेसे पुरावे न मिळाल्यास यादीतून वगळले जाईल. तसेच अपुरी माहिती असेल अशा खातेदारांचे पुरावे, माहिती त्यातून उपलब्ध  होईल. चावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल,  असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.  यामुळे कर्जप्रकरणात पारदर्शिका येईल.------------------------सतर्क राहण्याचे आवाहनच्शेतकºयांच्या नावे सोसायटीचे चेअरमन आणि सचिवांनी कर्ज काढले अशा शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरून देऊ नयेत. यासंदर्भातील माहिती सहकार विभागाला द्यावी. कर्जाची रक्कम शेतकºयांनी जमा केल्यानंतर ती बँक खात्यात न भरता परस्पर वापरली असेल अथवा बेबाक दाखले देऊन शेतकºयांची बोळवण केली असेल अशा प्रकरणांची माहिती जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी स्वरुपात द्यावी किंवा चावडी वाचनात पुरवण्यात यावी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकºयांनी सतर्क राहून सहकार्य करावे, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.