शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

कर्जमाफीत खोटी माहिती आढळल्यास गुन्हे नोंदवणार : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:56 IST

कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल.

ठळक मुद्देचावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीतदिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमालाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल. लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार घेण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आलेल्या सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असा दावा केला. ते म्हणाले, सर्व्हर डाऊन आणि अन्य कारणामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन कर्जमाफीच्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर चावडीवाचन घेतले जाईल. निकषात न बसणाºया खातेदारांना पुरेसे पुरावे न मिळाल्यास यादीतून वगळले जाईल. तसेच अपुरी माहिती असेल अशा खातेदारांचे पुरावे, माहिती त्यातून उपलब्ध  होईल. चावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल,  असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.  यामुळे कर्जप्रकरणात पारदर्शिका येईल.------------------------सतर्क राहण्याचे आवाहनच्शेतकºयांच्या नावे सोसायटीचे चेअरमन आणि सचिवांनी कर्ज काढले अशा शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरून देऊ नयेत. यासंदर्भातील माहिती सहकार विभागाला द्यावी. कर्जाची रक्कम शेतकºयांनी जमा केल्यानंतर ती बँक खात्यात न भरता परस्पर वापरली असेल अथवा बेबाक दाखले देऊन शेतकºयांची बोळवण केली असेल अशा प्रकरणांची माहिती जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी स्वरुपात द्यावी किंवा चावडी वाचनात पुरवण्यात यावी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकºयांनी सतर्क राहून सहकार्य करावे, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.