शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

पाण्याअभावी बीएसएफ प्रशिक्षण केंद्र बंद

By admin | Updated: December 25, 2015 03:49 IST

पाणीटंचाईची झळ चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चाकूर स्थित सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राला बसली आहे. पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यांपासून हे केंद्र बंद आहे़

संदीप अंकलकोटे, चाकूर पाणीटंचाईची झळ चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चाकूर स्थित सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राला बसली आहे. पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यांपासून हे केंद्र बंद आहे़ त्यामुळे सुमारे ५०० प्रशिक्षणार्थी जवानांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आॅगस्टमध्येच राजस्थानातील प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले़माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी ९ जानेवारी २००७ रोजी सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र हजारीबाग येथून चाकुरात आणले़ चाकूरच्या या केंद्रात दररोज७५ हजार लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे़ या केंद्रास आनंदवाडी तलावातून पाणीपुरवठा होतो़ परंतु, पाऊस नसल्यानेतलाव कोरडा पडला. पाणी टंचाईवर मात घेतलेले आठ बोअर निकामी ठरले.तहसीलदारांनी दोन बोअर अधिग्रहण करून दररोज चार टँकर पाणी या केंद्राला दिले. परंतु तेवढ्यावर प्रशिक्षणार्थी जवानांना पाणी पुरणे अशक्य झाले. प्रशिक्षण देणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनाही तात्पुरत्या स्वरुपात दुसरीकडे पाठविण्यात आले आहे़