शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

दीडशेंवर चारा छावण्या बंद

By admin | Updated: June 6, 2016 23:57 IST

बीड : जिल्ह्यातील सुरू असलेल्या २७४ छावण्यांपैकी १५१ छावण्यांवर जनावरे राहिली नसल्याने बंद झाल्या असल्याचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला.

बीड : जिल्ह्यातील सुरू असलेल्या २७४ छावण्यांपैकी १५१ छावण्यांवर जनावरे राहिली नसल्याने बंद झाल्या असल्याचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला.मागील चार दिवसांत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे छावणीतील उभारलेले गोठे, पत्रे वाऱ्याने उडाले. जनावरांचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली. अशी परिस्थिती उद्भवल्याने पशुमालकांनी छावणीतील जनावरे घरच्या दावणीला घेऊन जाणे पसंत केले. बंद झालेल्या १५१ छावण्यांमध्ये केज तालुक्यात १५ पैकी ६, शिरूरमध्ये १४ पैकी १०, आष्टीत ११४ पैकी ७२ तर बीडमध्ये ८२ पैकी ३४ छावण्या बंद पडल्या आहेत.पशुमालकांनी जनावरे घरी नेली असली तरी सध्या पशुमालकांकडेही चारा उपलब्ध नाही. छावणीत वादळी वाऱ्यासह पावसाचा त्रास सहन करण्यापेक्षा जनावरे घरी नेली आहेत. मात्र, चारा आणायचा कोठून हा यक्ष प्रश्न आहे. (प्रतिनिधी)