शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

दिंडीतून होतेय स्वच्छतेचे प्रबोधन

By admin | Updated: June 23, 2014 22:55 IST

लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते.

पुणो  : लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते. यंदा 5लाख वारक:यांर्पयत स्वच्छतेची प्रबोधन ¨दडी पोचणार आहे,असे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
 ग्रामविकास, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण विभाग तसेच विभागीय आयुक्तालय व जिल्हा परिषदेतर्फे आषाढी वारीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी फिरते प्रचार रथ वारीसोबत पाठविले जाणार आहेत. त्याच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.   ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय भरणो, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशीगंधा माळी, ग्रामविकास विभागाचे उपसचिव किरण गित्ते, पुणो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी,अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले आदी व्यासपीठावर होते.
 गेल्या 9 वर्षापासून वारकरीच स्वच्छतेचे प्रचारक झाले आहेत, असे सांगून पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशिगंधा माळी यांनी सोलापूर जिल्हय़ात शंभर टक्के स्वच्छतागृहे बांधली जात नाहीत, तोर्पयत पादत्रणो न घालण्याची शपथ घेतली आहे. त्यांना लवकरच चप्पल घालायला मिळो, अशी अपेक्षा बोलून दाखविली.
 किरण गित्ते यांनी 64 लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली असून 9हजार गावे निर्मल ग्राम झाली आहेत, असे सांगून अद्याप 58लाख स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दीष्ट असल्याचे नमूद केले. 
प्रकाश महाराज बोधले यांच्या उपस्थितांच्या आडनावांवरून कार्यक्रमात हंशा झाला. संत गाडगेबाबांच्या वेषातील खंडुजी गायकवाड यांनी प्रभावी स्वच्छता किर्तन केले. (वार्ताहर)
 
विठ्ठलानेच सबुद्धी द्यावी
4स्वच्छतेच्या उद्दीष्टापासून आपण कोसो दूर आहोत. स्वच्छतेविषयीचे संत तुकडोजी महाराजांचे संदेश समाजात का रूजत नाहीत? असा प्रश्न करतानाच लोकांना कळते पण वळत नाही.आता विठ्ठलानेच लोकांना सुबुद्धी द्यावी, असे उदगार ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु यांनी काढले.