शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

दिंडीतून होतेय स्वच्छतेचे प्रबोधन

By admin | Updated: June 23, 2014 22:55 IST

लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते.

पुणो  : लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते. यंदा 5लाख वारक:यांर्पयत स्वच्छतेची प्रबोधन ¨दडी पोचणार आहे,असे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
 ग्रामविकास, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण विभाग तसेच विभागीय आयुक्तालय व जिल्हा परिषदेतर्फे आषाढी वारीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी फिरते प्रचार रथ वारीसोबत पाठविले जाणार आहेत. त्याच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.   ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय भरणो, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशीगंधा माळी, ग्रामविकास विभागाचे उपसचिव किरण गित्ते, पुणो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी,अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले आदी व्यासपीठावर होते.
 गेल्या 9 वर्षापासून वारकरीच स्वच्छतेचे प्रचारक झाले आहेत, असे सांगून पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशिगंधा माळी यांनी सोलापूर जिल्हय़ात शंभर टक्के स्वच्छतागृहे बांधली जात नाहीत, तोर्पयत पादत्रणो न घालण्याची शपथ घेतली आहे. त्यांना लवकरच चप्पल घालायला मिळो, अशी अपेक्षा बोलून दाखविली.
 किरण गित्ते यांनी 64 लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली असून 9हजार गावे निर्मल ग्राम झाली आहेत, असे सांगून अद्याप 58लाख स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दीष्ट असल्याचे नमूद केले. 
प्रकाश महाराज बोधले यांच्या उपस्थितांच्या आडनावांवरून कार्यक्रमात हंशा झाला. संत गाडगेबाबांच्या वेषातील खंडुजी गायकवाड यांनी प्रभावी स्वच्छता किर्तन केले. (वार्ताहर)
 
विठ्ठलानेच सबुद्धी द्यावी
4स्वच्छतेच्या उद्दीष्टापासून आपण कोसो दूर आहोत. स्वच्छतेविषयीचे संत तुकडोजी महाराजांचे संदेश समाजात का रूजत नाहीत? असा प्रश्न करतानाच लोकांना कळते पण वळत नाही.आता विठ्ठलानेच लोकांना सुबुद्धी द्यावी, असे उदगार ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु यांनी काढले.