शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांना वंदन करणे नागरिकांचे कर्तव्य

By admin | Updated: July 20, 2016 02:22 IST

देश पारतंत्र्यातून मुक्त करण्यापुरतेच नव्हते, तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास करून जगात प्रबळ करण्याकडे त्यांचा कल होतो

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य केवळ देश पारतंत्र्यातून मुक्त करण्यापुरतेच नव्हते, तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास करून जगात प्रबळ करण्याकडे त्यांचा कल होतो, त्यामुळे त्यांना गुरूस्थानी मानून वंदन करणे, हे देशप्रेमी नागरिकांचे आद्य कर्तव्य ठरते, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सदस्य महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार कार्य करत राहिले पाहिजे, तरच आपण देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. याउलट काहीजण विनाकारण त्यांच्या राष्ट्रकार्याची महती माहिती असून त्यांच्याबद्दल शंका घेतात, हे त्यांचे कृत्य म्हणजे आपल्या गुरूच्या बाबतीत कृतघ्नपणा दाखविण्यासारखे आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)