शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सावरकरांना वंदन करणे नागरिकांचे कर्तव्य

By admin | Updated: July 20, 2016 02:22 IST

देश पारतंत्र्यातून मुक्त करण्यापुरतेच नव्हते, तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास करून जगात प्रबळ करण्याकडे त्यांचा कल होतो

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य केवळ देश पारतंत्र्यातून मुक्त करण्यापुरतेच नव्हते, तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास करून जगात प्रबळ करण्याकडे त्यांचा कल होतो, त्यामुळे त्यांना गुरूस्थानी मानून वंदन करणे, हे देशप्रेमी नागरिकांचे आद्य कर्तव्य ठरते, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सदस्य महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार कार्य करत राहिले पाहिजे, तरच आपण देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. याउलट काहीजण विनाकारण त्यांच्या राष्ट्रकार्याची महती माहिती असून त्यांच्याबद्दल शंका घेतात, हे त्यांचे कृत्य म्हणजे आपल्या गुरूच्या बाबतीत कृतघ्नपणा दाखविण्यासारखे आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)