शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी समित्या स्थापणार’, राज्य बालहक्क आयोगाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:04 IST

मुंबई : बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ग्राम आणि नगर स्तरावरील बाल संरक्षण समितींची स्थापना केली जाईल, तसेच बालकांच्या समस्यांबाबत जागृती वाढविण्यासाठी प्रशिक्षण आणि सशक्तीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी ...

मुंबई : बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ग्राम आणि नगर स्तरावरील बाल संरक्षण समितींची स्थापना केली जाईल, तसेच बालकांच्या समस्यांबाबत जागृती वाढविण्यासाठी प्रशिक्षण आणि सशक्तीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली.येथील सेंट अँड्र्युज शाळेच्या सभागृहात सोमवारी बाल अत्याचारमुक्त भारत अभियानाच्या शुभारंभप्रसंगी घुगे बोलत होते. देशातील प्रत्येक दुसºया बालकासोबत अत्याचाराची घटना घडत असते. विविध स्वयंसेवी संस्था, वर्ल्ड व्हिजन इंडिया (डब्लूव्हीआय) आणि बालहक्क आयोगाच्या माध्यमातून, २०२१ पर्यंत बाल लैंगिक गुन्हेगारी आणि शोषणाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. घुगे म्हणाले की, बाल लैंगिक गुन्हेगारी थांबविण्याच्या प्रयत्नात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. बाल लैंगिक अत्याचारांविरोधात जागृती निर्माण होत असल्यानेच, या प्रकरणातील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी लोक पुढे येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.