शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

मुख्यमंत्र्यांचे मिशन जलयुक्त शिवार

By admin | Updated: December 4, 2014 02:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले

यदु जोशी, मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.पावसाचे पाणी शिवारातच अडविणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे आणि दुष्काळी भागातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. या मिशनसंदर्भात पहिली बैठक ५ डिसेंबरला सह्णाद्री अतिथीगृहावर होणार असून त्यास अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. लोकोपयोगी आणि राज्य हिताच्या बाबींसाठी सहकार्यही देऊ, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी दूरगामी उपाययोजनांवर २० टक्के तर मदत आणि पुनर्वसनावर तब्बल ८० टक्के निधी खर्च होतो. दुष्काळी मदत ही तात्पुरती मलमपट्टी असते. ही परिस्थिती नेमकी उलटी करून दूरगामी योजनांवर ८० टक्के तर अपरिहार्यता म्हणून मदतीवर २० टक्के निधी खर्च व्हावा आणि पुढे पुढे तो आणखी कमी व्हावा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान राबविले जाणार आहे.