शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागात मुख्यमंत्र्यांच्या घोषणांचा पाऊस

By admin | Updated: March 4, 2016 23:08 IST

राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी आज अनेक घोषणा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी आज अनेक घोषणा केल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी सरकाने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्र्यांनी आज (शुक्रवारी) लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी केली. ‘एक दिवस, एक मंत्री, एक तालुका’ अशा पद्धतीने पाहणीचे नियोजन करण्यात आले होते. 
 
दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर करण्यात आलेल्या घोषणा - 
 
- लातूरची पाणीसमस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तीन पर्यायांबाबत तत्काळ व्यवहार्यता अहवाल सादर करणार
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- १ हजार ७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार: मुख्यमंत्री
- चारा छावणीसाठी आणखी ५० कोटी रुपये देणार
- टंचाईच्या निकषात बदल करणार
- लातूरसाठी भंडारवाडीतून पाण्यासाठी ६४ कोटी मंजूर 
- उद्गीर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटींचा प्रस्ताव मंजूर
- २०१५च्या कर्जाचे पुनर्गठन करणार, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध होऊ शकेल
- विंधन विहिरी दुरूस्ती कामासाठी आर्थिक मर्यादा १० लाखांवरून २० लाखांवर, बुडित क्षेत्रात चर घेण्यासाठी २० लाखांची मर्यादा ५० लाखांवर
- मागेल त्याला शेततळे योजनेसाठी भक्कम आर्थिक तरतूद, पूर्ण क्षमतेने योजना राबविणार
- भंडारवाडी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी, मातोळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी मंजूर
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार
- मराठवाड्यातील वीज सुविधा भक्कम करण्यासाठी ५६१ कोटी
- १७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- २०१५-१६च्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय, त्यामुळे खरीपासाठी कर्ज उपलब्ध होणार