शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागात मुख्यमंत्र्यांच्या घोषणांचा पाऊस

By admin | Updated: March 4, 2016 23:08 IST

राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी आज अनेक घोषणा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी आज अनेक घोषणा केल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी सरकाने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्र्यांनी आज (शुक्रवारी) लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी केली. ‘एक दिवस, एक मंत्री, एक तालुका’ अशा पद्धतीने पाहणीचे नियोजन करण्यात आले होते. 
 
दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर करण्यात आलेल्या घोषणा - 
 
- लातूरची पाणीसमस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तीन पर्यायांबाबत तत्काळ व्यवहार्यता अहवाल सादर करणार
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- १ हजार ७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार: मुख्यमंत्री
- चारा छावणीसाठी आणखी ५० कोटी रुपये देणार
- टंचाईच्या निकषात बदल करणार
- लातूरसाठी भंडारवाडीतून पाण्यासाठी ६४ कोटी मंजूर 
- उद्गीर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटींचा प्रस्ताव मंजूर
- २०१५च्या कर्जाचे पुनर्गठन करणार, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध होऊ शकेल
- विंधन विहिरी दुरूस्ती कामासाठी आर्थिक मर्यादा १० लाखांवरून २० लाखांवर, बुडित क्षेत्रात चर घेण्यासाठी २० लाखांची मर्यादा ५० लाखांवर
- मागेल त्याला शेततळे योजनेसाठी भक्कम आर्थिक तरतूद, पूर्ण क्षमतेने योजना राबविणार
- भंडारवाडी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी, मातोळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी मंजूर
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार
- मराठवाड्यातील वीज सुविधा भक्कम करण्यासाठी ५६१ कोटी
- १७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- २०१५-१६च्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय, त्यामुळे खरीपासाठी कर्ज उपलब्ध होणार